Thursday, February 6, 2025
Homeगडचिरोलीप्रशासनातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या, अडचणी ऐकून संवेदनशील पणे सोडविणे गरजेचे…..

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या, अडचणी ऐकून संवेदनशील पणे सोडविणे गरजेचे…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

# गडचिरोली :दिनांक 7 फेब्रुवारी मंगळवारी गडचिरोली शहरात समाज कल्याण विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विवीध वसतिगृहातील विद्यार्थ्यानी अपुऱ्या सोयीसुविधामुळे त्रस्त होवून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी महोदयाकडे आपल्या समस्यांचा पाढा वाचून त्या समस्या सोडविण्याची विनंती केली. परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी हा विभाग माझ्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगितल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला. खरे तर शासन, प्रशासन हे जनतेचे नोकर आहेत जनतेच्या समस्या ऐकून त्या समस्या सोडविणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.. परंतु जनतेला मात्र प्रत्यक्षात असा अनुभव कधी येताना दिसत नाही. खरे तर हा नोकरशाहीचा पराभव आहे.गडचिरोली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून प्रशासन जनहितार्थ नसल्याचेच जास्त अनुभवास येत आहे. आदिवासीं बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी केलेले आंदोलन असो की शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या मागण्या असो की विद्यार्थ्यानी आपल्या समस्या पूर्तीसाठी केलेले आंदोलन असो प्रशासनाने संमजसपणाची भुमिका न घेता नेहमी आडमुठेपणाची भुमिका घेतल्याचेच दिसून येत आहे.

  त्यामुळें गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव, शेतकरी, विदयार्थी यांना कुणीही वाली उरला नसल्याचे चित्र सद्या जिल्ह्यात आह
- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments