#gadchiroli duskar# ✍️गडचिरोली:गडचिरोली जिल्हयामध्ये मागील एक महिण्यापासुन आवश्यक तेवढे पाऊस न झाल्यामुळे शेतक-यांनी दरवर्षी प्रमाणे जुन महिण्यामध्ये पेरणी केली. परंतु पाऊस न आल्याने केलेली पेरणी वाया गेलेली आहे. तसेच बियाणे व खताचा सुध्दा फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी चिंतातुर असून याकडे कुढल्याही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही. सद्या महाराष्ट्रात सिध्दांतहिन
